Type Here to Get Search Results !

Date

'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानात दहशतीचे वातावरण! अनुबॉम्बची धमकी देणाऱ्या मरियम नवाज यांनी जाहीर केली आणीबाणी

काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने घेतला आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सैन्याने हवाई हल्ले करत पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत.

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/4f9Jr3j
via Fast News Group

Top Story