Type Here to Get Search Results !

Date

ऑपरेशन सिंदूर नंतर भारताची मोठी तयारी, पाकिस्तान-चीनच्या कानाकोपऱ्यात ठेवणार नजर

ऑपरेशन सिंदूरनंतर, भारताने मोठी तयारी सुरू केली आहे. भारत एक-दोन नव्हे तर ५२ उपग्रह प्रक्षेपित करण्याच्या तयारीत आहे. हे सर्व उपग्रह पूर्णपणे लष्करासाठी काम करतील. यामुळे पाकिस्तानसह शत्रू देशांच्या भूभागावर लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे.

from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/wXrUJH4
via Fast News Group

Top Story