इराणच्या आण्विक तळांवर अमेरिकेने केलेल्या हल्ल्यांमुळे जगातील सर्वात मोठ्या तेल उत्पादक प्रदेशातून पुरवठा खंडित होण्याची भीती निर्माण झाली आहे. आयात टर्मिनल्स, रिफायनरी आणि बॉटलिंग प्लांटमध्ये भारताची एलपीजी साठवण क्षमता केवळ १६ दिवसांच्या राष्ट्रीय सरासरी वापरासाठी पुरेशी आहे.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/OrBUtR7
via Fast News Group
इस्रायल-इराण युद्धामुळे LPG चा तुटवडा, केवळ १६ दिवसांचा साठा
जून २३, २०२५
Tags