इराण आणि इस्रायलमधील युद्धानंतर हजारो भारतीय विद्यार्थी इराणमध्ये अडकले आहेत. त्यांच्या सुखरूप परतीसाठी भारत सरकारने ऑपरेशन सिंधू सुरू केले आहे. या अंतर्गत बुधवारी ११० भारतीय विद्यार्थी सुखरूप परतले आहेत.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/YMZqCdp
via Fast News Group
इराणमध्ये अडकलेल्या ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान दिल्लीत दाखल, ऑपरेशन सिंधू अंतर्गत परतले मायदेशी
जून १९, २०२५
Tags