पाकिस्तानी वृत्तसंकेतस्थळांनुसार, या लोकांनी राष्ट्रीय महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनांची तपासणी केली. अनेक बस आणि कारमधून लोकांना उतरवून त्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. बलोच लिबरेशन आर्मीने हा हल्ला केल्याचे समजते.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/dVFBCD6
via Fast News Group
भारतात दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानात बलोच आर्मीचा अटॅक, सरकारी कार्यालये जाळली, महामार्ग रोखला
मे ०३, २०२५
Tags