संपूर्ण जग ईव्हीएमकडून मतपत्रिकेकडे वळत आहे, पण आपण ईव्हीएमचा वापर करत आहोत. हा सगळा घोटाळा आहे. हे थांबवले पाहिजे आणि भारतातही मतपत्रिकेवर निवडणुका घेण्याची गरज आहे. मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, संपूर्ण जग आता मतपत्रिकेवर आहे आणि आम्ही ईव्हीएमद्वारे निवडणुका घेत आहोत.
from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/N7t80Wu
via Fast News Group