Type Here to Get Search Results !

Date

पत्नीचा अपमान आणि नवऱ्याची जिद्द; १५० वर्षाच्या तलावातील पाणी उन्हाळ्यात कधीही आटले नाही, खूपच रंजक आहे कहाणी

छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील एका गावात असलेल्या तलावाची मोठी चर्चा आहे. हा तलाव दीडशे वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता आणि तेव्हापासून तो कधीच कोरडा पडलेला नाही. कडाक्याच्या उन्हाळ्यात गावकऱ्यांसाठी ही जीवनवाहिनीपेक्षा कमी नाही.



from India News in marathi, Latest International News, World News, राष्ट्रीय बातम्या मराठीत-Hindustan Times Marathi https://ift.tt/6D5cNCz
via Fast News Group

Top Story